*💥🌞काकड आरती🌞💥*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*ओवाळीतो काकड आरती !*
🌹 *मन* 🌹
प्रश्न : मन म्हणजे काय ?
उत्तर : मन हे वायुस्वरूपी आहे. वायूच्या गतीत आंदोलने आहेत, म्हणून त्या वायूलाच मन म्हटले आहे. नाहीतर मन म्हणून स्वतंत्र काही नाही, मन नावाचा पदार्थ नाही.
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
चारधाम
*आपल्या आयुष्यात एकदाच घडणारी चार धाम तीर्थयात्राही एक लांब, अवघड आणि तितकीच लाभदायी यात्रा आहे. हरिद्वार हे रेल्वे स्थानक येथून सर्वात जवळ असल्याने, लोक यमुनेत्रीपर्यंत यात्रा करतात, जेथे कोणत्याही कार्याची सुरुवात यमुना नदीत डुबकी घेऊन केलीजाते. तेथून भाविक गंगोत्रीला जातात आणि त्यांनतर केदारनाथ आणि शेवटी बद्रीनाथला जातात. या संपूर्ण यात्रेदरम्यान,भाविक विविध पौराणिक मंदिरांमध्ये पूजा करतात आणि मोहक, अविस्मरणीय अशा यात्रा मार्गाचा प्रवास करतानास्वतःला शुद्ध करतात.*
----------------------------
*कोणार्क सूर्य मंदिर*
------------------------------
कोणार्क हा शब्द 'कोण"' आणि 'अर्क' या शब्दाच्या जोड्याने बनलेला आहे. अर्कचा अर्थ सूर्य आहे, तर कोन म्हणजे काठ अथवा कोपरा असावा.
🙏💛अन्नपूर्णेचे महत्त्व.......
ही पोस्ट अन्नपूर्णा जयंती निमित्त रिपोस्ट केली आहे अन्नपूर्णा जयंतीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा
*तुळशी*
पद्म पुराणामध्ये उत्तराखंडात तुळशीचे महात्म्य भगवान शंकरांनी स्वतःच्या मुखाने नारदांना सांगितलेले आहे , ते अत्यंत श्रेष्ठ असून, तुळशी आणि तिची सेवा ह्याचे महत्व सांगितले आहे. त्यांनी सांगितलं की जो मनुष्य तुळशीची सेवा करतो, तो खऱ्या अर्थाने भाग्यवान असतो . तुळशीची पानं, फुलं, फळ ,मूळ शाखा, इतकच काय तर तुळशीची माती सुद्धा सर्वकाही पावन आहे. तुळशीचे महत्व सांगत असताना आम्हाला अनेक प्रकारातून शंकर भगवान महत्त्व सांगतात
---------------------------------------------------
*झाडूला लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते,*
------------------------------------------------
*जाणून घ्या, झाडूशी संबंधित काही खास गोष्टी.*
अनेक वेळा आपण काही वस्तू साधारण समजून वापरत असतो पण वास्तवात त्या आपल्या जीवनात फार महत्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यांचे शुभ-अशुभ जीवनात मोठा बदल घडवू शकतात.
# पहाटेची_अमर्याद_ताकद ...💪💪💪 तुम्ही सकाळी किती वाजता उठता? झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज पहाटे लवकर उठायला हवं! मोठी माणसं सा...